शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाह ...
कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समो ...
किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. ...
वीज जोडणी न देताच ग्राहकाच्या माथी बिल थोपवल्याने व अवाजवी बिल दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दिला आहेत. दोन प्रकरणांत असा निर्णय दिला आहे. ...