जिल्ह्यात सध्या १०,५७० वीज जोडण्या प्रलंबित असल्यामुळे दुष्काळात होरपळत असलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातच वीज जोडणी (कनेक्शन) व्हायची असेल, तर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना स्वखर्चाने ...
नागपूर शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून र ...
महावितरण कंपनीमार्फत राज्यातील सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. ग्राहकाने केलेला वीज वापर मोजून त्याचे देयक ग्राहकांना दरमहा दिले जाते. प्रति युनीट दर शासनाच्या वीज नियामक मंडळाने ठरवून दिलेला आहे. ...
पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार अस ...