२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Two Years OF Thackeray Government: शिवसेनेने भाजपाची साथ सोडत Congress आणि NCPला सोबत घेत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून BJPचे नेते सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देताहेत मात्र ...
Devendra Fadanvis News: आज झालेल्या BJPच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारवर जोरदार टीका केली. दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार या मुद्य्यांवरून फडणवीसांनी ठाकरे ...
Petrol-Diesel Price VAT Reduced : बुधवारी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ९ एनडीएशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत दरात १७ रूपयांपर्यंत कपात केली. ...