२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. तो वाद वाढू लागला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून काँग्रेसला उपदेशाचे डोस दिल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार ...
Local Body Election 2025: महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला ...