२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची घाई सुरू असली, तरी आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे ...
Maharashtra Honey Trap News: राज्यातील राजकारण हनी ट्रप प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. विधानसभेत हे प्रकरण उपस्थित केलं गेलं. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गेले. त्याला आता महाजन यांनी उत्तर दिले आहे. ...
Ajit Pawar News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांक ...
विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...