राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक् ...
आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली. ...
अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभर २ ते १५ आॅक्टोबर दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली. ...
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ...
सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्त्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्त्वे असल्याची टीका या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्त्वांची उदाहरणे देण्यात आली. ...