उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले. ...
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत. ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. ...
हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या ...