देशी कोंबडीपालन हे ग्रामीण भागात फारच फायदेशीर आणि कमी सुरू करता येणारा व्यवसाय आहे. देशी कोंबड्या कमी देखभालीत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात. ...
समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात. ...