इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील ...
लॉची विद्यार्थी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.ए.ए.सय्यद व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती. ...