राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ...
वीज स्थिती सुधारल्यानंतर २०१२-२०१३ मध्ये भारनियमन टप्प्याटप्प्याने बंद झाले. ज्या भागातील थकबाकी कमी आहे तेथील ग्राहकांना कधी कधी भारनियमनाचा फटका त्यानंतरही बसत होता; पण त्याचा परिणाम असा सर्वव्यापी नव्हता. ...
Communal Violence: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. देशातील वातावरण बिघडण्यामागे हाच वाद असल्याचे मानले जात आहे. ...
महाराष्ट्रात १ जानेवारी २०२२ रोजी सर्व प्रकारची ४ कोटी ९ लाख वाहने होती त्यापैकी एकट्या मुंबईत ४२ लाख वाहने होती. हे प्रमाण राज्यातील एकूण वाहनांच्या १०.३ टक्के आहे. ...
By Election Results 2022: महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या चार राज्यातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि पश्चिम बंगालमधील एका लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. ...