मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. ...
गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. देशभर चीनविरोधात रोष आहे. विविध राज्यांनीदेखील चिनी गुंतवणुकीला नकार दिला आहे. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मात्र २०१४ ते २०१९ दरम्यान चिनी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक क ...
२५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. ...
मुंबई धो धो पाऊस पडल्याने येथील नोंदीचे प्रमाण वाढले आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. ...