सहावा दिवस उजाडला तरी सरकारकडून ना अधिकाऱ्यांनी दखल घेतली, ना मंत्र्यांनी. या दिरंगाईत काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, सरकार आता आमचा जीव घेणार आहे का, असा संतप्त सवाल आंदोलकांकडून केला जात आहे. ...
- या जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कंबर कसणार असून, स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेत स्वतःची चाचपणी सुरू ...