घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत. मोठ्या आशेने मेहनत करीत १३ एकरवर कांद्याची लागवड केली पण... ...
आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक ...
Rahul Gandhi on Maharashtra Flood: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...