Court: ‘उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्याय’ असे म्हटले जाते. राज्यातील जिल्हा न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता असा अन्याय लाखो लोकांवर होतो. जिल्हा न्यायालयांमध्ये तब्बल ५० लाख ७३ हजार ७२६ खटले प्रलंबित असल्याचे माहिती अधिकारातून समो ...
Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे. ...
Governmnet: अनेकदा श्रीमंतांनाही सरकारी मदतीचा लाभ होतो. ज्यांना ही मदत नको आहे, त्यांना तो सरकारला परत करता यावा, यासाठीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या मूरघास चाऱ्याची किंमत ... ...
टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली ...