३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादन ...
रोज पंधरा लिटर दूध, ३ किलो सफरचंद, ४ किलो पेंड, ३ किलो पीठ, ऊस, वैरण, वाडे असा खुराक असलेला दीड टन वजनाच्या हिंद केसरी गजेंद्र रेडा कृषी प्रदर्शनांमध्ये आकर्षण ठरत आहे. ...
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. ...
MTDC Tourism: राज्य शासन मागील वर्षांपासून आई महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसह उद्योजकांसाठी विविध योजना राबवित आहेत. आता नव्या वर्षाची भेट म्हणून पर्यटन विभागाने याच धोरणांतर्गत महिला पर्यटकांसाठी विशेष योजना आणली आहे. ...
Mumbai Police Update: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे वयोमानानुसार रविवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस महासंचालक कोण होणार? याकडे लक्ष लागले असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ...