Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. हे फोटो तुम्हालाही प्रश्न पडेल की यांना यासाठी निवड ...
Maharashtra Political Crisis: आगामी काळात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असून, ४० गद्दार पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना घेईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवरही एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. ...