लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं! - Marathi News | Anil Parab said that CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis gave a half-hearted press conference yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले. ...

महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP along with Eknath Shinde, appealed to face elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - ठाकरे

महाराष्ट्रात एकूणच बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने परखड भाष्य केले आहे असं उद्धव ठाकरे यांनी केले. ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Cabinet expansion cleared after Supreme Court verdict; 23 people will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; आणखी २३ जणांना संधी?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. ...

Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले - Marathi News | maharashtra political crisis news eknath shinde vs uddhav thackeray supreme court verdict today live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज गुरुवारी निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ ... ...

“उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाने...”; सुषमा अंधारे थेट बोलल्या - Marathi News | thackeray group leader sushma andhare reaction over supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाने...”; सुषमा अंधारे थेट बोलल्या

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: निकाल अशा पद्धतीने येणे बऱ्यापैकी अपेक्षित नव्हते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: '...तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत कसे', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Politics: '...so how come Shinde-Fadnavis government in power', Congress reaction on Maharashtra power struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत कसे', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काँग्रेसची प्रतिक्रिया

Supreme Court: शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (11 मे) निकाल दिला आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप - Marathi News | The Chief Minister greeted the Shiv Sainiks, distributed sweets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष ...

सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अजितदादांचे मौन? म्हणाले, “दिल्लीला गेलो...” - Marathi News | ncp ajit pawar reaction over supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अजितदादांचे मौन? म्हणाले, “दिल्लीला गेलो...”

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालावर अजित पवारांनी अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. ...