Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाची, भगव्याची भूमिका पटतेय, ते येतायत, समर्थन देतायत आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
Maharashtra Political Crisis: जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि अन्य संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...