ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
Who is Shivraj Rakshe: अहिल्यानगरमध्ये काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. पण, या वर्षीच्या स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला होता. ...