राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाची निगराणी सुरू आहे. असे असताना राजकीय दबावामुळे खासगी संघटनेकडे स्मारक सोपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुलावर अपघातांची एक मालिकाच सुरू झाली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप होता ...
Devendra Fadnavis: मुंबईत पाताल लोक तयार करून भुयारी मार्गांचे जाळे तयार केले जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते व भुयारी मार्ग तयार केल्याने मुंबई कोंडीमुक्त होईल. मुंबईच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार महत्त्वाच ...
स्विडन व नार्वे या देशांमध्ये तेथील सरकारच नको असलेल्या, किंवा धोकादायक प्राण्यांची संख्या वाढली, त्यांच्यापासून मानवाला उपद्रव होऊ लागला की शिकारीची परवानगी देत असते ...