संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले. ...
वर्सोव्याचा किनारा स्वच्छ करण्याचे काम गेले अनेक महिने सुरु असून या कामाला समाजाच्या सर्वच स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे. देशात प्रगतशील असलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांनी आपला महाराष्ट्र कचरामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे असे ठाम मत अँड ...
आता सगळं संपलं असं वाटत असताना एका नव्या अध्यायाची, सकारात्मक आयुष्याची ही खरंतर कहाणी. फिनिक्स पक्ष्यासारखेच सगळं संपलं असताना नव्या आयुष्याची सुरुवात करुन समाजात सकारत्मकतेची उर्जा भरणाऱ्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या दत्ता श्रीखंडे यांची ...
जगात जेवढी युद्ध झाली आणि त्यात जेवढे लोक मृत्युमुखी पड्ले त्यांच्या त्यांच्या कैकपटीने भारतासारख्या देशात मुलगा हवाच या हट्टापायी मुलींच्या हत्त्या झाल्या आहेत. स्त्री-भ्रूण हत्यांच्या देशातल्या घटना विचारात घेतल्या,तर जगातील सर्वात मोठं हत्याकांड भ ...
योगेशकडे आर्थिक गरिबी होती पण माणसांची श्रीमंती भल्याभल्यांना लाजवणारी. त्याच्या संपर्कात येणारा त्याचा फॅन होत नाही तर चक्क त्याच्या प्रेमात पडतो. महाविद्यालाची फी भरतांना त्याची नेहमीच ओढाताण असायची. घरची परिस्थिती चांगली नसल्याने घरी पैसे मागू शकत ...