लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. ...
Maharashtra Bandh - मुंबईतील सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेला बंद स्थगित केला आहे. या बंदमुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागले. ...