Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
मतदार राजा जागा होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांना कुणी प्रश्नच विचारत नसल्याने सत्तेवर कुणाचाही अंकुश नसल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
मतदार स्लिपा वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेने दिल्याने शाळांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना शाळांमधील परीक्षा आटो ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही ...
शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाका ...
राज्य निवडणूक आयोगाने सहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी अॅपद्वारे दिव्यांग मतदारांना अर्ज नोंदणीपासून, तर व्हीलचेअरसह इतर सुविधांची मागणी करता येणे शक्य आहे. उमेदवारांच्या माहितीसह बूथची माहिती मिळत असून, तक्रारी नोंदविण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे दिव ...
मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याच ...
नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ...
आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले. ...