संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात १०७ जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि १ मे १०६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. ...
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि या विजयाचा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हाही वाटेकरी आहे. ...