महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे ...
राज्यात दुष्काळी तीव्रता वाढली असून, पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, दोनच जिल्ह्यांत महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ...
शाळांच्या सहलीसंदर्भात शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटींमुळे अनेक शाळांनी यंदा शालेय सहलींचे नियोजन रद्द केले. त्याचा मोठा फटका सहलींसाठी बसेस देणाऱ्या एसटी महामंडळाला बसल्याची माहिती मिळाली आहे. ...