ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाराष्ट्र राज्यातील हे एक धार्मिक स्थळ आहे जेथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. हे शहर, ऐतिहासिक किल्ले व राजवाड्यांमुळे, आपल्या राष्ट्रासाठी एक अभिमान आहे. आता तुम्ही म्हणाल त्या शहराला काही नाव आहे कि नाही? अहो आहे कि नाव.. ज्या शहराबद्दल आपण जाणून ...
कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचा उत्सव आहे , पोरं यंदा कोरोनाच सावट या उत्सवावर असल्याने मंदिरात भाविकांना प्रवेश नाही. पण कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव डोळ्याचे पारणे फेडणारे आहे , याचीच काही क्षणचित्रं - ...