मुंबईत धूम केल्यानंतर आता नागपूरकरांना भेटण्यासाठी ‘मनमर्जियां’ची संपूर्ण ‘टीम’ २५ आॅगस्ट रोजी येणार आहे. ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’तर्फे हे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल व चित्रपटाचे दिग्दर्शक अनुरा ...
औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून द ...
लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत. ...
राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झालेले कोल्हापूर नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत पन्हाळकर यांचा ‘लोकमत’ परिवारातर्फे शुक्रवारी सन्मान करण्यात आला. ...
लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. ...
दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ...
जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे ...