राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली. ...
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली. ...
गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त ...
जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. ...