२००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात येऊन अपंग ...
विनोद : ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू ...
लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल. म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं ...
यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करण्यासाठी प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार व यूपीएससी यांना नोटीस बजावून य ...
पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे.त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्त ...
नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत गुढी उभारून चैत्र प्रतिपदेला केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहि ...
मराठी भाषा शिक्षण कायदा, बारावीपर्यंत मराठीची सक्ती, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना व मराठी भाषा विभागासाठी वार्षिक तरतूद किमान १०० कोटींची करावी आदी मागण्यांसह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...