मराठी लेखक राजकारणापासून दूर राहणारे आहेत. त्यांना राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाची भीती वाटते. या लेखकांनी खंबीर भूमिका घेऊन बदल, परिवर्तनाच्यादृष्टीने लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ल ...
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. ...
सम्राट अशोकानंतर जेव्हा बौद्ध धम्माचा प्रसार जगभरात वेगाने होत असल्याचे पाहून बुद्ध धम्माचे विरोधक विचलित झाले होते. धम्माला रोखण्यासाठी विरोधकानी हिंसक मार्गासह बौद्धिक गैरसमज पसरविण्याचा सपाटा सुरू केला. याअंतर्गत जगात दु:ख असल्याचे सांगणाऱ्या बुद् ...
ललित : आभाळून जातं मन... सरी बरसाव्यात एवढं उत्कट वाटत नाही नेहमीच. हे कोंडलेपण सवयीचं होत जातं. मात्र, स्वत:चीच सवय होत नाही स्वत:ला. सूर्य-चंद्राचं धुपाटणं आलटून-पालटून दिवस ठरल्यावेळी उगवतो. मावळतो. येत राहतो तसाच जातोही दिवस. मनाचं पाजळणं थांबता ...
लघुकथा : समद्या पंचक्रोशीत रामजीची लई घसेट झालेली. माणसांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला. त्या विश्वासाला तो पात्र ठरला. रामजीनं गावाबाहेर प्लॉट घेतला. आपल्या कष्टानं बांधून काढला. पणिक त्याला सलाप काही टाकणं झालं नाही. ...
नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. ...