स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप् ...
वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे. ...
नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. ...
डॉ. साळुंके यांच्या ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपास ...
ललित : प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी. ...
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वा ...
आजच्या तरूण नव साहित्यिकांना शेवरे व पवार यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सो ...