देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहित ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी, आपल्याला बालपणी शाळेतील शिक्षिका गोदाताई पाटील यांच्यामुळे लिखाणाची, वाचनाची गोडी कशी लागली यासंबंधी सांगितलेल्या आठवणी. ...
लघुकथा : देवानंद लहानपणापासून शेतात राबत आलेला. पावसाळा तोंडावर आला की, तो मुडा तोडायला जायचा. माळरानात बैलगाडी घेऊन जायचा. तो मुडा तोडायला एकटा जायचा नाही. सोबत अविनाशला घेऊन जायचा. देवानंदचा सख्खा भाचा अविनाश. मामा जे काम सांगेल ते काम अविनाश पटापट ...
ललित : कुठूनसे हळूच येतो एक ढग... टपोरा थेंब तळहातावर घेऊन. तृर्षात कणाला आसुसून बिलगतो फक्त एक थेंब... कोवळं थंड वारं झुळूक घेऊन येतं नि पसरत जातो त्या थेंबाच्या मिठीतल्या ओल्या मातीचा गंध सर्वत्र. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी सांगितलेल्या आठवणी. ...