‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा. ...
आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे. ...
अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तका ...
लघुकथा : या नव्या सोसायटीत एक नवी जातवार उतरंड. स्वतंत्र बंगलोवाले उच्च जातीचे. थ्री बीएचके वाले ‘मध्यम’च पण स्वत:ला उच्च मानणारे आणि टू बीएचकेवाले साधारण. वन बीएचकेवाल्या ‘हलक्या’ लोकांना तर या वस्तीत प्रवेशच नाही. ...
लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवा ...
विनोद : स्त्रिया सहसा एकट्याने साडी खरेदीला जात नाहीत. सभेमध्ये जसे मांडलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे कुणीतरी लागतेच तसे त्यांना साडी फायनल करताना, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ असे म्हणणारे एकतरी पात्र लागतच असते. ...