आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी ह्यवाचन कट्टाह्ण उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्य ...
वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे. ...
‘देवळांचे नगर’ असा धार्मिक इतिहास असलेले जळगाव जिल्ह्यातीील नगरदेवळे (ता.पाचोरा) हे गाव आपल्याला यादव काळाच्या अगोदर घेऊन जाते़ या गावात दोन तर परिसरात संगमेश्वर दिघी व वाघळी अशी अधिक मंदिरे आहेत़ प्रत्यक्ष गावात ३५० पेक्षा अधिक मंदिरे व दर्गाह आहेत़ ...