Wardha News साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् ...
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या शांतीदूतांच्या नगरीला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार असू ...
Nagpur News अ.भा. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी उत्सवपूर्ण मेळावा जमतो. दिसायला आणि सांगायला या संमेलनांमधून पुस्तक विक्रीचा कोट्यवधींचा व्यवहार होतो. मात्र, या विक्रीतून अनमोल असा वाचकांची तात्त्विक खरेदी होताना दिसत नाही. ...