२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. ...
अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला. ...
लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. ...
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या सामन्यज्ञानात भर पडावी या उद्योशाने नाशिकरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक-बिटको महाविद्यालयात वाचन उपक्रम राबविण्यात आला. ...
साहित्य वर्तुळातील अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहीन. या काळात साहित्य विश्वासाठी अधिकाधिक चांगले काम होईल यासाठी कायमच बांधील असेन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ...