आजारपणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात सादर केला होता, शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होणार होती ...
व्यक्ती पूजा न करता लेखन करू, तेव्हाच ते इतिहास लेखन खरे असेल, त्यामुळे बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरे दिली जातील, अशी पुस्तके खूप लिहिले पाहिजेत ...