दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे. ...
Indian Railway: रेल्वे प्रवास हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवास आहे. अनेकजण शहरांमधून गावात जाताना सोबत भरपूर सामानही घेऊन जातात. मात्र रेल्वे प्रवासामध्ये आपण दारूच्या किती बाटल्या सोबत ठेवू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. ...