देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय. ...
प्रत्येक पालकांना कन्येच्या भविष्याची काळजी असते. त्यांच्या भविष्याचा विचार करून पालक आर्थिक गुंतवणूकही करत असतात. एलआयसीनंही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पॉलिसी आणलीये. ...
नशिबावर आयुष्य सोडणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी काही निवडक लोक असे आहेत जे स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. अशीच एक व्यक्ती म्हणजे लक्ष्मण दास मित्तल. ...