उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. ...
निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० क ...
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं ३७७ कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याला एक वर्ष पूर्ण झालं. दोन गे पुरुष, दोन लेस्बियन स्त्रिया एकमेकांसोबत खुलेपणाने राहू शकतात, शरीरसंबंध ठेवू शकतात याचा आनंद व्यक्त करणारे अनेक प्राईड मार्च देशात निघाले, आनंदोत ...