लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख, मराठी बातम्या

Ladakh, Latest Marathi News

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा! - Marathi News | china claim indian soldiers crossed lac and attacked our troops  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. ...

India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र - Marathi News | India China Face Off: no invitation to AIMIM MP Asaduddin Owaisi for the all party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र

नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही चीन जवळील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत. ...

अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल - Marathi News | india china tension ladakh mp jamyang sering nangyal said now is the time to withdraw aksai chin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल

जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले. ...

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार - Marathi News | Injured soldier told dragon betrayal in galwan valley to father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. ...

India China Faceoff: भारत- चीन तणावादरम्यान जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिले निर्देश; माध्यमांमध्ये चर्चा - Marathi News | Chinese President Xi Jinping asks PLA to improve strategic managemen of armed forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारत- चीन तणावादरम्यान जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिले निर्देश; माध्यमांमध्ये चर्चा

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशामध्ये लडाखच्या सीमारेषेवरुन मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. ...

चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress leader rahul gandhi attacks modi government on galwan valley india china clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. ...

शहीद जवानांना वाळूशिल्पकाराची 'कलात्मक' श्रद्धांजली, पाहा व्हायरल फोटो - Marathi News | Sudarsan pattnaik created a sand art in memory of the bravehearts of the indian army | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शहीद जवानांना वाळूशिल्पकाराची 'कलात्मक' श्रद्धांजली, पाहा व्हायरल फोटो

चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी या वाळूशिल्पकाराने लक्षवेक्षी असे वाळूचे शिल्प साकारले आहे. ...

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले - Marathi News | india china face off galwan valley conflict indian army men captured by chinese army released  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले. ...