परराज्यात जाणा-या ट्रकला भाडे ठरवून ६०० कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था तर केली़ बरोबर जेवण आणि पाण्याचे बॉक्स देऊन कामगारांना निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी युवकचा हा संगमनेरी पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे. इतर तालुक्यांतही हा उपक्रम राबविण्यात ये ...
मजुरांना फळबाग लागवड योजनेअंतर्गत तसेच रोहयोच्या विविध कामांतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गावातच काम उपलब्ध होत असल्याने मजुरात समाधान व्यक्त होत आहे. पहेला मंडळ कार्यालयांतर्गत असणाऱ्या निमगाव येथे रोहयो कामांतर्गत मजुरांना कृषी ...
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत ...
कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अचानक निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यभरातील एसटी डेपो बाहेर गर्दी जमा झाली होती ...