ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Nashik Kumbh Mela Next: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांनी रस्त्याच्या कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कोणत्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहेत? ...
Viral Girl Monalisa: महाकुंभमधून व्हायरल झालेली मोनालिसा सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते आणि अनेक कार्यक्रमांमध्येही दिसते. ...