कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. ...
जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्या संपदा देसाई, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, पल्ल ...
कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांची पहिली आंबा पेटी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गतवर्षी गेली होती. मात्र, यावर्षी बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बागायतदारांनाबसला असून यामुळे वाळके यांचीही यावर्षीची पहिली हापूस आंबा पेटी चक्क द ...
कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, ... ...
मुंबई व गोवा ही दोन शहरे रस्तामार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी सन १९३० पासून ठिकठिकाणी कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली होती.यामध्ये जानवली नदीवरील पुलाचा समावेश होता. या पुलाचे काम १९३१ मध्ये सुरू झाले. ४ नोव्हेंबर १९३४ मध्ये हा पूल वाहतुकीस ...
आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्य ...
खवले मांजर तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती. यात पाच संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. यातील चौघांना न्यायालयात हजर करून वनकोठ ...