लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
उदय सामंत म्हणाले गाफील राहू नये, कडक कारवाई करा - Marathi News |  Take stern action against those who move around | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उदय सामंत म्हणाले गाफील राहू नये, कडक कारवाई करा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अहवाल घेण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुका दौरा केला. तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार, पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना कोरोनाबाबत गांभीर्याने घेण्य ...

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच - Marathi News | The call to leave the house without leaving the house without reason will be action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...

संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा - Marathi News | Illegal sand mills in Golcot area of Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा

या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मो ...

तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती? - Marathi News |  What are the discounts? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?

जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काही ...

चालत जाणाऱ्या चार युवती ताब्यात : रेल्वे रूळावरून गोवा ते वेंगुर्ला प्रवास - Marathi News | Four young women in custody: Traveling by train to Goa to Vengurla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चालत जाणाऱ्या चार युवती ताब्यात : रेल्वे रूळावरून गोवा ते वेंगुर्ला प्रवास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे नोकरीनिमित्त असलेले अनेक युवक-युवती लॉकडाऊनमुळे गोव्यामध्ये अडकून पडले आहेत. सुरुवातीला येथील राजकीय पुढारी तसेच सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या होत्या. ...

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश - Marathi News | Take action on those coming from outside the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश

आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निर ...

फोंडा चेकपोस्ट स्थलांतरित करण्याचे सामंत यांचे आदेश - Marathi News | Samantha's order to relocate Fonda checkpost | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फोंडा चेकपोस्ट स्थलांतरित करण्याचे सामंत यांचे आदेश

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी कणकवली तहसील कार्यालयात या विषयी चर्चा केली. ...

परप्रांतीय नागरिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्था- रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाकडून निवारागृहे - Marathi News | Residences from the administration in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परप्रांतीय नागरिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्था- रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाकडून निवारागृहे

जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. ...