ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यां ...
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे ...
इचलकरंजी येथील पाच महिन्यांच्या विराज विनोद कल्ले या चिमुकल्याला सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन जीवदान दिले आहे. त्याच्या पोटामधील १५ बाय १५ सेंटीमीटरचा मोठा ट्युमर हा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती स ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कोथिंबीर मातीमोल किमतीने विकावी लागली. एक रुपया पेंढीचा दर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोंथिबीर बाजार समितीत फेकून दिल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरचे ढीग पसरले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ...
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त् ...
जमीन संपादन केल्यानंतर मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला वेळेत दिली नाही ह्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथील शामगोंडा पाटील व त्यांच्या बंधूंच्या जमीनीचे भूसंपादन रद्द करून राज्य शासनाला ह्या भूसंपादनापोटी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपट रक ...
‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज् ...
कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा ...