तीन लाखांची खंडणी उकळण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटूंबातील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पनाथ आणि सिकंदर चौहान या दोन्ही भावांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या मुलाचीही सुखरुप सुटका केल्याने आई वडीलांनी पोलिसांचे आभार ...
भोसरीत पाच जणांच्या टोळक्याने आळंदी रस्ता भोसरी येथुन एकाचे अपहरण केले. महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर नेऊन त्यास लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. ...
वसई - एका तरूणाने मस्करी करत चक्क पोलिसांना स्वत:चे अपहरण केल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी खोटी माहिती देऊन फसविणाऱ्या या भामट्याला पॉलिसी खाक्या दाखवत ... ...
मुंबई येथे मंत्रालयातील कर्मचारी सुटीसाठी गावाकडे आला असता कौटुंबिक वादातून मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. ...