महाराष्ट्रात यंदा विदर्भ मराठवाडा विभागात चांगला पाऊस झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे कोरडे आहेत. यात पावसाचा खंड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे त्याची आकडेवारी पाहूया. ...
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली ... ...
नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात. त्याच लाल्या रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? ...