Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्या ...
Crop Damage in Marathwada : मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामावर मोठं संकट आले आहे. आतापर्यंत ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात महसूलमंत्री उद्या घेणार आढावा वाचा स ...
E-Peek Pahani : कर्ज, अनुदान व पीकविमा मिळवण्यासाठी अनिवार्य असलेली ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रक्रिया सर्व्हर डाऊनमुळे ठप्प झाली आहे. वारंवार प्रयत्न करूनही नोंदणी न होणाऱ्या शेतकऱ्यांचा वैताग वाढला असून, गैरप्रकारांमुळे त्यांना फटका बसत असल्याची ...
pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असलेली पीकविमा योजना कंपन्यांसाठी सोने की खान ठरत आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल ३३९.५६ कोटींचा प्रीमियम जमा करूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५०.४७ कोटींची भरपा ...