शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. ...
पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. ...
संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...