कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात धोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तूदेखील सुस्थितीत नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल ५३० कोटी ८६ लाख रुपयांची अनियमितता झाल्याची धक्कादायक माहिती लेखापरीक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. ...
येथील जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवजड वाहने वाहतूक करताना दिसून येत आहे. त्यामुळे या पुलावरील एका दिशेला लोखंडी बार आडवा टाकण्यात आला होता. या लोखंडी बारला एका मालवाहतूक गाडीने ज ...
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भवि ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आहेत, परंतू त्यांच्या खालचे अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये ही समस्या सुटावी अशी इच्छाशक्ती नसल्याची टिका कष्टकरी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कां ...