आज रविवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले नसले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या लोकल खोळंब्यामुळे हाल झाले. ...
भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...