मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात. ...
समस्त आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड आदिवासींचे उगमस्थान मानले जाते. आदिवासी गोंड समाजाच्या संशोधकांनी आणि धर्माचार्यांनी या स्थळाची ओळख पटल्यानंतर दरवर्षी माघ पौर्णिमेला कोया पुनेमची महापूजा व गोंडवाना महासंमेलन व विविध धार्मिक आणि ...
संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना न ...
खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण ...
सतत पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान विविध राज्यातील ६ लाखावर भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविला जात आहे. ...
गरीबांचा कुणी वाली नसतो व त्यांच्या अडचणीत सहसा लवकर कुणी धावून येत नाही, असे साधारणत: म्हटले जाते. मात्र कचारगड यात्रेला जाण्यासाठी पहाटेपासून रेल्वे स्थानकात ताटकळत पडलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना सोमवारी राजकीय व्यक्तिमत्त्वातील मायेचा ओलावा अनुभ ...
आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ...